Tuesday, September 27, 2011

मन रेंगाळते..


Thursday, September 15, 2011

शब्द..


Wednesday, August 24, 2011

ओले चिंब..


Friday, August 12, 2011

मुक्ती..


Thursday, August 4, 2011

किती दिवस


Monday, June 20, 2011

उदास..


Thursday, June 9, 2011

भिजायचेच राहिले..


Tuesday, June 7, 2011

अंतरंग..


Saturday, June 4, 2011

पाऊस..


Saturday, May 28, 2011

किनारा..


Wednesday, May 11, 2011

थेंब ..


Wednesday, April 27, 2011

एहसान..


Thursday, April 21, 2011

जीवनाचे सार..


Wednesday, April 20, 2011

बदल..


Monday, April 11, 2011

राग..


Thursday, March 31, 2011

भावनांचे मोल..


Monday, March 21, 2011

पावसाचं बरसणं


Tuesday, March 15, 2011

भावना..



Friday, March 11, 2011

स्मृती..


Wednesday, March 9, 2011

ते दिवस आठवले की..


Thursday, March 3, 2011

तुझ्याचसाठी..


Thursday, February 24, 2011

मनास का दुखवावे??


Monday, February 21, 2011

तूच सांग ना..


Thursday, February 17, 2011

लोकशाही..


Monday, February 14, 2011

कोकण..


Wednesday, February 9, 2011

सीमारेषा..


Tuesday, February 8, 2011

सप्तरंगी इंद्रधनुष्य..


Monday, February 7, 2011

बालपण..


Thursday, February 3, 2011

तुटले..ते आपले नाते..


Tuesday, February 1, 2011

वणवा..


प्रश्नचिन्ह??


Sunday, January 30, 2011

तुम्ही एक घटना.. माझ्या मनाची रचना..




आठवत ते buzz  वर अनेक विषयांवर झालेला कल्लोळ..
अन अधून मधून होत असलेल्या कवितेची ओळ..
आठवत भांडणांना वादांना अचानक जोर येण..
अन एकमेकांना personal chat वर समजून सांगण..
आठवत एकदा तरी भेट व्हावी म्हणून केलेला plan ..
त्यासाठी निवडून दिलेले main..
आठवत तो पुणे-मुंबई प्रवास..
एकमेकांना भेटणे हाच होता आमचा अट्टाहास..
आठवत तो उद्यान गणेश मंदिराचा परिसर..
सगळ्यांची वाट बघण्यात मारलेले फेरे चार..
आठवत ती मुंबईच्या गल्ल्यामधली सहल..
अन हसत खेळत पार केलेला सेमेंटच्या दगडांचा महल..
या सगळ्या आठवणीत मी तुम्हाला कशी विसरू..
तुम्ही एक घटना.. माझ्या मनाची रचना..
आता समजून घ्या माझ्या भावना..
हीच माझी मनोकामना..



..ऋणानुबंध..

कधीतरी कोणीतरी असाच वाटेत भेटत..
अन ते भेटलेल वाटसरू अचानक आपलस होत..
नसताच मुळी ते नात रक्तच..
ते तर असत प्रेमच अन जिव्हाळ्याचं..
कदाचित असेल ते ऋण पूर्वजन्मीचे..
बंध हे रेशीम धाग्यात बांधले जातात..
म्हणूनच ते जपायचे असतात..
असेच जपू आपण आपले हे "ऋणानुबंध"..


!!!!धन्यवाद!!!!
अर्जुन, प्राची, प्रणिता, अतुल, अमर, निवेदिता, गणेश, कल्पेश, स्नेहा,  मंदार, निलेश, प्रीती

-वैशाली ओटवणेकर

कोर पानं..


Thursday, January 27, 2011

नाही..


माझ्याबद्दल मी स्वतः तुम्हाला काय काय सांगू?


माझ्याबद्दल मी स्वतः तुम्हाला काय काय सांगू? 
तिखट आहे कि दुधावरची साय सांगू?
वसंतासम सोनेरी रूप सजलेलं सांगू?
की आसमानी डोळ्यात स्वप्न भिजलेल सांगू?
माझं रुसण, गालात हळूच हसण सांगू?
वेड वेडपण सांगू कि कोवळेपण सांगू? 
अल्लडपनाचा माझ्या असलेला कहर सांगू?
की आई सारखी करडी नजर सांगू?
इवल्याश्या गोष्टीनी ओलावणारे डोळे सांगू?
की भरल्या डोळ्यांनी हसणारे ध्यान खुळे सांगू?
माझ्या विचारांना नसलेली हद्द सांगू?
की सहज राखली जाणारी सरहद्द सांगू?
स्वतःशी मारलेल्या गप्पांमध्ये क्षण किती हरवलेले सांगू?
की सहज गप्पांमुळे अबोल माझे शब्द खुललेले सांगू?
सगळ्याहून न्यारी पण गोड माझी रीत सांगू?
की माझ्या सारखा नमुना लाखात एकच हे गुपित सांगू?